आज लिहायला सुरु करावेसे वाटले.
कारण….
आलेले अनुभव experiences, खूप काही शिकवून जातात कधी कधी
आपल्या मनाविरुद्ध ही काही वेळा .
आजवर फक्त वहीत किंवा फेसबुक वर लिहित होते . पण मग विविध प्रतिक्रिया वाचून वाटू लागले कि खोट्या प्रतिक्रिया , नसती मानापमानाची संकल्पना, यापेक्षा फक्त आपल्या जवळच्या लोकांसमोर व्यक्त व्हावे आणि आपला दृष्टीकोन , आपली दृष्टी तपासून घ्यावी . माणूस म्हणून आपण नेहमीच घडत राहू, पण योग्य सहवास, योग्य व्यक्ती आपल्या आयुष्यात असतील तर. म्हणून हा सर्व लेखनप्रपंच . स्वतःची क्षितिजे विस्तार्ण्यासाठी, स्वतःचे मन मोकळे करण्यासाठी